मंगळवार, २८ सप्टेंबर, २०१०

चारोळी ८

हरलो जरी प्रत्येक लढा नियतीशी.
अखेरचा डाव मीच जिंकणार आहे.
हसत असतील सारे आज मला.
रडतील तेव्हा सारे,
अन् मी मात्र हसत हसत जाणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा